भारतातील पहिल्या महिला | Bhartatil pahilya mahila
Bhartatil pahilya mahila : आपल्या भारतामध्ये एक काळ असाही होता जेव्हा महिलांना फक्त चूल आणि मूल या पर्यंतच मर्यादित ठेवले जायचे. परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक प्रयत्नांनी मुलींच्या शाळेला सुरुवात झाली आणि काळ बदलायला सुरुवात झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर महिला प्रत्येक क्षेत्रात आपली झेप घेऊ लागल्या. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते… Read More »